Home Search
कविता - search results
If you're not happy with the results, please do another search
कल्याण इनामदार यांच्या बहुविध कविता (Pune Poet Kalyan Inamdar)
कल्याण इनामदार आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मान्यताप्राप्त कवी होते. त्यांच्या कवितेतून रचना, अभिव्यक्ती, आशय-विषय यांची विविधता आणि नादमयता यांचा सुखद प्रत्यय येतो. इनामदार यांची पाऊणशे पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना ‘कवितेचा ध्यास आणि कविताच त्यांची श्वास’ बनली...
किरणची कविता पोचली जगामध्ये (Kiran’s Poetry Brings Funds to the Village)
किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या 'शनिखालची चिंच' या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले...
मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
विभांडिक यांची मागील पिढीची कविता
‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित!’
मनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता...
फक्त कवितांचे ग्रंथालय!
अंबाजोगाई ही आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी. येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ- विवेकसिंधू. त्यानंतर मराठी कविता-ग्रंथांचा अखंड प्रवाह सुरू झाला. गेल्या साडेनऊशे...
चांगली कविता समोर यायला हवी
चांगली कविता समोर यायला हवी
- अंजली कुलकर्णी, पुणे
‘कवितेचं नामशेष होत जाणं...’ हा ज्ञानदाचा लेख (बृहत्कथा) वाचला, लेख केवळ अप्रतिम, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा...
बेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-Second Marathi Literary Meet 1960)
रा.श्री. जोग यांची ओळख मर्मज्ञ समीक्षक अशी साहित्य विचारक्षेत्रात आहे. जोग यांच्या ‘अभिनव काव्यप्रकाश’ या ग्रंथाने मराठी साहित्य विचाराचा पाया घातला गेला. त्यांनी त्या ग्रंथात पाश्चिमात्य साहित्य, इंग्रजी साहित्यशास्त्र व मानसशास्त्र यांची जोड देऊन जुन्या संस्कृत-साहित्यशास्त्राचे संस्करण केले. जोग यांनी अर्वाचीन वाङ्मयनिर्मितीच्या रसग्रहणाला आणि मूल्यमापनाला समर्थ ठरेल अशी अभिनवता साहित्य विचाराला प्रदान केली...
एकेचाळीसावे साहित्य संमेलन (Forty-first Marathi Literary Meet 1959)
श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली...
आमचा रोड
एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...
जीवनशैलीतील दूरदृष्टी
“भाषांतर म्हणजे जे आपल्या भाषेत नसतं, समाजात नसतं ते दुसरीकडून आणणं. तरच आपण त्यांच्यासारखे होतो,” भाषांतराविषयीचे असे चिंतन भवरलाल जैन यांनी साहित्य अकादमीच्या जैन हिल्स येथील भाषांतर कार्यशाळेत मांडले. भवरलाल एक कष्टाळू, निष्ठावंत शेतकरी, पण त्यांनी साहित्य व सामाजिक क्षेत्रात केलेले काम अजोड आहे...