Home Search

%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE - search results

If you're not happy with the results, please do another search

मेधा पाटकर व जीवनशाळा

आदिवासी समाज हा शहरी समाजापासून दूर, आडरानात राहतो. त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधने असतात. सरकारने आदिवासी भागांमध्ये शाळा काढल्या आहेत, पण तेथे मुले येत नव्हती. उलट, जीवनशाळांमध्ये मुले हौसेने येतात. त्या जीवनशाळांना मेधा पाटकर यांचे मार्गदर्शन लाभते...

वडार बोलीभाषा (Wadar Dialect)

वडार बोली ही तेलगूमिश्रित आहे. वडार लोक भटकंती करतात, त्यामुळे प्रादेशिकतेचे रंगगंध त्या भाषेला लाभले आहेत. तिला स्वतंत्र लिपी नाही, ती जिवंत मौखिक स्वरूपात आहे. तिचा व्यवहारात सांकेतिक भाषा म्हणूनही वापर होताना दिसतो...

नदीष्ट – नदीकाठच्या निसर्गाची निरागसता (Nadishta – Marathi novel that depicts life along the...

कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या नदीकाठच्या वेगवेगळ्या जीवनानुभवांची गाथा ‘नदीष्ट’ या कादंबरीतून साकार केली आहे. नदीकाठचे जनजीवन तेथील अनेकस्तरीय तळकोपऱ्यांसह कादंबरीत अधोरेखित झाले आहे. माणसाने त्याचे निसर्गाशी असणारे नाते जवळपास संपुष्टात आणले आहे. त्याने नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आणले, भरमसाठ वाळू तिच्या उदरातून उपसली, पाणी दूषित केले. जंगले तोडून टाकली.

वीतभर कपडा टीचभर पोट – वास्तव, झाडीपट्टी रंगभूमीचे ! (Experiences of Zadipatti stage by...

‘झाडीपट्टी रंगभूमी’ नावाची एक अनोखी रंगभूमी आहे असे ऐकले होते- वाचलेही होते. त्यामुळे उत्सुकता होती, की ती रंगभूमी कशी आहे ते बघावे. कारण प्रायोगिक रंगभूमी, हौशी रंगभूमी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी हे प्रकार मला माहीत होते.

भरपूर वापरा इमोजी (Use of Emojis Will Help Increase Writing)

इंटरनेटची जोडणी जगातील तीन अब्ज वीस कोटी लोकांकडे आहे आणि इमोजींचा वापर त्यांतील ब्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लोक नियमितपणे करतात. इंग्रजी ही जगाची भाषा समजली जाते. इमोजीभाषकांची संख्या इंग्रजीभाषकांच्या तिप्पट आहे.

तोरणमाळ: खानदेशचे सौंदर्य! (Toranmal : Hill Station From Khandesh)

तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ. महाबळेश्वर हे पहिले. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्याच्या शहाद्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतात आहे. ते धडगाव तालुक्यात येते. ते नंदुरबारपासूनपंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे.

बलुतेदारी विनिमय असा संपुष्टात आला! (Cash Replaced Balutedari System)

बलुतेदारी पद्धतीची बीजे भारतात नवाश्मयुगात रोवली गेली असावी. नवाश्मयुगातील शेती आणि गाववसाहती ही भारतीय माणसाच्या जीवनातील फार मोठी उत्क्रांती होय. माणूस समुहाने वस्ती करून राहू लागला. त्यामुळे आणि शेतीमुळे त्याच्या गरजा वाढल्या.