विद्यार्थ्‍यांना मेंढ्यांच्‍या कळपाप्रमाणे वागवू नये

0
11

     महाविद्यालयात कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची योग्य पडताळणी केल्यानंतर त्यांना परिक्षेत बसू देण्याचा निर्णय दिला जाईल, हे महाराष्ट्र टाईम्सच्या दिनांक 6 एप्रिल 2011 च्या अंकात प्रकाशित झालेले साठ्ये कॉलेजच्या प्राचार्य कविता रेगे यांचे विधान हास्यास्पद आहे. विद्यार्थी वर्गात उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना परिक्षेस बसू न देणे हा मुर्खपणा आहे. ज्याला जे शिकायचे आहे, जसे शिकायचे आहे, तसे त्याला शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्त्ती आपल्या इच्छेप्रमाणे शिकत असतो. ज्याला कारकून व्हायचे आहे तो कारकून होतो, ज्याला संशोधक व्हायचे आहे तो संशोधक होतो. हा प्रत्‍येकाच्‍या इच्‍छेचा भाग आहे.

     महाविद्यालयात कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची योग्य पडताळणी केल्यानंतर त्यांना परिक्षेत बसू देण्याचा निर्णय दिला जाईल, हे महाराष्ट्र टाईम्सच्या दिनांक 6 एप्रिल 2011 च्या अंकात प्रकाशित झालेले साठ्ये कॉलेजच्या प्राचार्य कविता रेगे यांचे विधान हास्यास्पद आहे. विद्यार्थी वर्गात उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना परिक्षेस बसू न देणे हा मुर्खपणा आहे. ज्याला जे शिकायचे आहे, जसे शिकायचे आहे, तसे त्याला शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्त्ती आपल्या इच्छेप्रमाणे शिकत असतो. ज्याला कारकून व्हायचे आहे तो कारकून होतो, ज्याला संशोधक व्हायचे आहे तो संशोधक होतो. हा प्रत्‍येकाच्‍या इच्‍छेचा भाग आहे.

     शाळेपर्यंतचे एकवेळ ठिक, मात्र कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत हा नियम लावणे म्हणजे मुर्खपणाच म्हणावा लागेल. मेढ्यांच्‍या कळपांना हाकारावे तसे विद्यार्थ्यांना वागवणे अत्यंत चुकीचे आहे.

– शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख.

{jcomments on}

About Post Author

Previous articleइंग्रजी शाळांसाठी पायघड्या आणि मराठीबाबत मात्र उदासिन
Next articleलोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींपग
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.