दूरावलेले राज्यकर्ते

0
159

–  संदीप बर्वे

  बॉम्‍बस्‍फोटासारख्‍या संकटकाळात सर्वसामान्‍य माणसाच्‍या भावना आणि विचार याच घटनेवर केंद्रीत झालेले असतात. रार्ज्‍यकर्त्यांनी दहशतवादाचा झटपट उपाय शोधून काढावा अशी त्‍याची पेक्षा नसते. पण जगू का मरू अशी स्थिती असताना रार्ज्‍यकर्त्‍यांनी त्‍याच्‍या भावनांशी खेळू तरी नये एवढी सामान्‍य माणसाची इच्‍छा असते.


–  संदीप बर्वे

     बॉम्‍बस्‍फोटासारख्‍या संकटकाळात सर्वसामान्‍य माणसाच्‍या भावना आणि विचार याच घटनेवर केंद्रीत झालेले असतात. रार्ज्‍यकर्त्यांनी दहशतवादाचा झटपट उपाय शोधून काढावा अशी त्‍याची पेक्षा नसते. पण जगू का मरू अशी स्थिती असताना रार्ज्‍यकर्त्‍यांनी त्‍याच्‍या भावनांशी खेळू तरी नये एवढी सामान्‍य माणसाची इच्‍छा असते.

     राष्‍ट्रवादीला ग्रहखाते देण्‍यात चूक केली असे विधान मुख्‍यमंत्र्यांकडून करण्‍यात आले. मला वाटते की हे विधान करण्‍याची मुख्‍यमंत्र्यांची वेळ चूकली आहे. बॉम्‍बस्‍फोटासारखी घटना घडलेली असताना सामान्‍य माणसांवर ताण असतो. ही वेळ आपापसातली उणीदुणी काढण्‍याची, भांडण्‍याची मुळीच नाही. मुख्‍यमंत्री हा राज्‍याचा नेता असतो, सर्वांची काळजी घेणारा असतो, अशी कल्‍पना असते. मात्र हे सगळेच एकमेकांशी भांडण्‍यात गुंतलेले आहेत. इथे त्‍यांना परिस्थितीचं गांभिर्यच आलेलं नाही असं वाटतं. हे सगळे नेते, मुख्‍यमंत्री आणि मंत्रीमंडळ समाजापासून फार दूर असल्‍याचे लक्षात येते.

–  संदीप बर्वे, युक्रांद कार्यकर्ते, 9860387827, ई मेल – sandip_barve84@yahoo.co.in

 {jcomments on}

About Post Author

Previous articleमृदंग
Next articleदोष देणे बंद करा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.