Home विस्मरणात गेलेली पुस्तके
विस्मरणात गेलेली पुस्तके
धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)
‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे...
रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
आपण इतिहास जपतो का? (Do Indians understand value of the history)
मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते. इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत...
विज्ञान दृष्टी, स्त्रीवाद आणि रोकिया खातून (Rokiya Khatoon’s 1905 story speaks about scientific temper...
एकशेसोळा वर्षांपूर्वी चौदा-पंधरा पानांची एक विज्ञानकथा लिहिली गेली हे समजले तर आश्चर्य वाटेल ना? - त्यावेळी ती काल्पनिक कथा मानली गेली असेल. आणखी आश्चर्य म्हणजे त्यातून स्त्रीवाद देखील प्रकट होतो ! त्या कथेचा अनेक विषयाच्या अभ्यासकांनी त्यांच्या लेखनांत त्यानंतर कित्येक दशके उल्लेख केला आहे...
फ्रेडा बेदी आणि तिचे दुष्काळ वृत्तांकन (Freda Bedi’s famine reports in last century still...
‘ज्यावेळी, मरणारा माणूस उपासमारीनंतर येणाऱ्या अतिसाराच्या विकाराने दगावतो, तेव्हा अतिसाराच्या जंतूंपेक्षा, अन्नाचा अभाव हे त्या मृत्यूचे कारण असते. ----’ हे पुस्तक म्हणजे वेदनेचा चित्कार, करुणेचे आर्जव, अश्रूंची आणखी एक लाट याहून काहीतरी अधिक आहे...
नूरजहान – महत्त्वाकांक्षी आणि लावण्यवती (Noorjahan – As Marathi writers saw her over hundred...
मोगल साम्राज्यातील जहांगीर आणि नूरजहान यांची माहिती त्या नावांपलीकडे इतिहासात फारशी नसते, पण नूरजहानचे चित्र मात्र क्रमिक पुस्तकात हमखास असायचे. नूरजहान म्हणजे अनारकली आणि ‘मोगल- ए- आझम’ या चित्रपटाची नायिका हा समज सार्वत्रिक म्हणता येईल एवढा मोठ्या प्रमाणावर दिसतो.
अफूबंदीची अद्भुत कहाणी (The Truth About Opium Smoking)
गोष्ट आहे 1882 सालची. लंडनच्या एक्स्टर सभागृहात एक परिसंवाद आणि त्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्या परिसंवादात आणि नंतरच्या सभेत जे सहभागी झाले होते त्यात नऊ मिशनरी, काही ब्रिटिश अधिकारी, बिशप, आर्चबिशप आणि काही खासदार होते.
ताम्हनकर यांचा खेळगडी – गोट्या (Tamhankar’s literary character Gotya becomes popular TV serial)
'गोट्या' नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सुमारे तीस वर्षांपूर्वी गाजून गेली. ती मालिका पाहताना त्या काळातील लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसेही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन जात !
ना. धों. ताम्हनकर यांचे नाटक – उसना नवरा (Usana Navara – Na Dho Tamhankar’s...
‘गोट्या’ या मुलांसाठीच्या लोकप्रिय कथामालिकेचे लेखक ना.धों. ताम्हनकर हे बालवाङ्मय लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘गोट्या’व्यतिरिक्त लिहिलेले बालवाङ्मय... चिंगी, दाजी, खडकावरील अंकुर, अंकुश, बहीणभाऊ, नीलांगी, अविक्षित, मणी, रत्नाकर, नारो महादेव अशी भलीमोठी यादी आहे.
शतकापूर्वीची रहस्यकथा आणि तिचे अज्ञात जनक (Mystery of an Old Time Suspense Story Writer)
रहस्यकथा म्हटले, की मराठी भाषेच्या संदर्भात नावे आठवतात ती बाबुराव अर्नाळकर, नारायण धारप, गुरुनाथ नाईक, सुहास शिरवळकर यांची. परंतु त्या सर्वांच्या अगोदर मराठीत गोविंद नारायणशास्त्री दातार (1873-1941) यांनी काही रहस्यपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या.